शरद पवार पंढरपुरात कोणाच्या हाती देणार तुतारी? भाजप नेत्याचीही चर्चा!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. अगदी विरोधी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात…

डेंग्यूमुळे माणिकवाडीत जवानाच्या पत्नीचा मृत्यू! गावात साथीची धास्ती

वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत लष्करी जवानांच्या २३ वर्षीय पत्नीचा डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी…

गणेश आगमन मिरवणुकीत शेकडो बालवारकऱ्यांची दिंडी!

हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ गणपती मूर्तीचे आगमन झाले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत शेकडो…

मा. सुहासभैया बाबर कायम जनतेच्या पाठीशी….

खानापूर मतदारसंघातील गलाई बांधवांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सदैव गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा…

आता गावागावात तरुणांची नोकरी पक्की! शिंदे सरकारकडून ५०,००० जागांसाठी भरती, असा करा अर्ज

तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र…

आटपाडीसह जिल्ह्यातील सराफांना गंडा घालणार्‍या दोघांना बेड्या

आटपाडीसह जिल्ह्यातील अनेक सराफांकडील तब्बल 3.5 किलो सोने घेऊन पलायन केलेल्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश…

आ.जयंतरावांना मतदारसंघात रोखणार कोण? रंगू लागल्या राज्यस्तरावर चर्चा!

सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच अनेक राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी देखील सुरू झालेली आहे. इस्लामपूर मतदारसंघाचे…

ड्रोनची धास्ती! आटपाडी तालुक्यात गावा-गावात युवकांची गस्त

आटपाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये चोर आल्याच्या अफवांनी नागरिक भयभीत होत आहेत. तसेच गावा-गावामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये चोरीच्या…

नदीवेस परिसरातील चोरीच्या प्रयत्नातील चार महिलांना अटक!

अलीकडच्या काही महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यात चोरीच्या प्रकारात वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच गावोगावी गस्त देखील वाढवण्यात आलेली आहे. अशातच…

शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,पीएम किसान मानधन योजना नेमकी काय? पात्रता अन् अटी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवतं. आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम म्हणजेच…