जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा…

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कारभाराबद्दल संताप! चौकशी करून गडचिरोलीला बदली करण्याची नागरिकांची मागणी

सांगोला तालुक्यातील आरोग्य केंद्रावर ॲम्बुलन्स नादुरुस्त झाल्या होत्या त्यामुळे आरोग्य विभागाने सोलापूर आरोग्य विभागास नवीन ॲम्बुलन्सची मागणी केली होती त्यानुसार…

जातीपातीच्या पलीकडील सुहास बाबरांची मैत्री! विट्यात रंगले बालमित्रांच्या आमदारकीचे सेलिब्रेशन…

आमदार सुहास भैया बाबर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. विट्यात त्यांनी त्यांच्या आमदारकीचे सेलिब्रेशन आपल्या…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मानले पुष्पगुच्छ देऊन खासदार धैर्शयील माने यांचे आभार

विधानसभेच्या निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघात डॉ. राहुल आवाडे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी…

कारंदवाडी ग्रामपंचायतीचा आयएसओ मानांकनाने गौरव

वाळवा तालुक्यातील कारंदवाडी ग्रामपंचायतीला सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने २०२४-२५ करिता आयएसओ मानांकन देऊन गौरवण्यात आले. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन राज्यात…

सुलतानगादे येथील महामार्गावर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी

खानापूर घाटमाथ्यावरील महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुलतानगादे गावातून जाणारा रस्ता व हिवरे येथील पुलावरील रस्ता वगळता सगळीकडे पूर्ण करण्यात आले आहे.…

इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृह ५ कोटी रूपये निधीच्या प्रतीक्षेत 

इस्लामपूर येथे राजारामबापू पाटील नाट्यगृह हे सर्वांच्या नजरेत आहे. परंतु या नाट्यगृहाची सध्या अवस्था खूपच मोडखळीस आलेली आहे. त्यामुळे गेल्या २ वर्षांपासून…

महागाईचा कहर! साबणाच्या दरात तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढ, कारण…

रोजच्या वापरातील वस्तूंचे दर वाढले की त्याचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो. कारण, हे रोजच्या जीवनाशी निगडीत असतं आणि त्यावरच आपला…

Maharashtra Rain : थंडी गायब, ३ दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ११ जिल्ह्यांना अलर्ट

फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झालेय. राज्यात पुढील…

एसटीचा प्रवास आता महागणार; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार भाडे

गेल्या तीन वर्षांपासून एसटीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटांना तोंड देत आहे. नवीन सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी…