प्रसाद पिसाळ हल्ल्याप्रकरणी विटा पोलिसांची मोठी कारवाई! अखेर सागर चोथे आणि विनोद सावंतच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सध्या प्रत्येक भागात गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. खून, मारामारी त्याचबरोबर अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. नुकतेच विटा येथील…

आता तुम्हाला बदलावी लागेल गाडीची नंबर प्लेट, HSRP बंधनकारक, कसा होणार फायदा?

राज्य सरकारकडून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल…

IND vs PAK : भारत-पाकिस्तान महामुकाबला! रविवारी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या…

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ, म्हणाले…..

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. खलनायकी भूमिका असो किंवा विनोदी त्यांनी प्रत्येकच भूमिका…

हिंगणगावच्या तलाठी कार्यालयाच्या भिंतीना तडे गेल्याने नूतन तलाठी कार्यालयाची मागणी, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज

काही विकासकामे सुरु आहेत. तर अनेक भागात विकासकामांचा अभाव देखील आहे. नागरिकांच्या अनेक विविध मागण्या असतात. वेळोवेळी या मागण्या पूर्ण…

इचलकरंजीत पुन्हा मटका सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी

सध्या अनेक भागात सऱ्हास अवैद्य धंदे सुरु आहेत. अनेक भागात खून, मारामारी या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे…

शिवशंभो महिला प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना छावा चित्रपट विनामूल्य…..

१९ फेब्रुवारीला शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सध्या छावा चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. मंगळवेढ्यातील शिवशंभो महिला प्रतिष्ठानच्या…

सांगली जिल्ह्याला नविन बसेस मिळण्याची आ. जयंतराव पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

अनेक भागात सध्या विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक भागात नागरिकनांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रस्ते,…

हुपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ मूर्तीचे काम त्वरित सुरु करण्याची छत्रपती ग्रुप ची निवेदनाद्वारे मागणी

प्रत्येक भागातील नागरिकांकडून अनेक मागण्या केल्या जातात. काही वेळा या मागण्या पूर्ण केल्या जातात तर काही वेळा या मागण्या पूर्ण…

इचलकरंजीतील रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे, चरी पडल्याने वाहनधारकांची कसरत! ही कामे महानगरपालिका प्रशासनाने करण्याची मागणी

सध्या इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न तर आहेच याचबरोबर वाहतूक रस्ते यामध्ये देखील अनेक समस्या आहेत. उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या शहरामध्ये…