उद्यापासून दहावी परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांनो अशी घ्या काळजी!

इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारी (दि. २१) फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांच्या मनात धडकी भरते, लिहिण्याची गती मंदावते,…

लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार?

फेब्रुवारी महिन्यात आणखी दोन लाडक्या बहि‍णींच्या अर्जाला कात्री लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत आणखी दोन लाख अर्ज…

उद्या आविष्कारतर्फे रसिकांना मनोरंजनाची मेजवानी! हास्यजत्रा, संगीत मैफल….. 

आमदार जयंतराव पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी अनेक भागात साजरा करण्यात आला. इस्लामपूर येथे आमदार जयंत पाटील वाढदिवसानिमित्त राजारामनगर येथील आविष्कार…

जलजीवन योजनेच्या अनागोंदी कारभाराचा प्रश्न विधानसभेत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित करण्याची नागरिकांकडून मागणी ….

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना व जलजीवन योजने संदर्भात आढावा बैठक पंचायत समिती सांगोला येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पार…

सांगोल्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचे काम तीन वर्षांत होणार पूर्ण! कायमस्वरूपी संपणार दुष्काळ….

स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरू होणार असल्याने सांगोल्यातील वंचित १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर शेतीला…

येडेनिपाणी येथे ग्राम अधिकारी नियुक्तीच्या मागणीसाठी उपोषण, आश्वासनंतर उपोषण स्थगित

सद्या अनेक भागातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडून मागणी केली जाते. मात्र काही वेळा या मागण्या मान्य केल्या जातात तर काही वेळा…

राजाराम स्टेडीयम बनलाय मद्यपींचा अड्डा! तळीरामांचा तातडीने बदोबस्त करण्याची गाळेधारकांतून मागणी

इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून खूपच जगजाहीर आहे. अनेक लोक परगावहून कामानिमित्त इचलकरंजी शहरात स्थायिक झालेले आहेत. विकासकामे या शहरात मोठ्या…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची मजरेवाडी उपसा केंद्रास भेट

इचलकरंजी शहराची पाणीटंचाई खूपच जगजाहीर आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. सतत लागणारी गळती यामुळे शहरवासीयांना पाच ते सात दिवसांनी…

हातकणंगलेत होणार उपजिल्हा रुग्णालय, आम. डॉ. अशोकराव माने यांच्या …..

सध्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक समस्या प्रश्न नागरिकांच्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न…

इचलकरंजीतील खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कचरा उठाव नाहीच, उद्योजकांकडून कचरा पेटविण्याचा प्रकार

सध्या आरोग्याच्या बाबतीत खूपच काळजी घेणे गरजेचे बनलेले आहे. अस्वच्छतामुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागलेल्या आहेत. त्यामुळे जितकी स्वच्छता राखाल…