शक्तिपीठ महामार्गासाठी 3 प्रारूप आराखडे तयार; सोलापूर जिल्ह्यांतील ‘या’ गावांना बसणार फटका!

शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे…

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्पर्धेचे आज बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन

सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रा निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण…

आटपाडीत बचत गटांतील फसवणूक झालेल्या महिलांचे उपोषण, तहसील कार्यालयासमोर आंदोलन

सध्याच्या काळात फसवणुकीच्या घटनांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. या फसवणुकीला अनेकजण बळी पडतानाचे आपण पाहतच आहोत. अनेक कंपन्यांकडून…

खानापूर तालुका अमली पदार्थमुक्त करणार ;आमदार सुहास बाबर

विट्यातील ड्रग्ज कारखाना आणि गांजा प्रकरणावर आमदार सुहास बाबर बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यात वैभव पाटील यांनी, जिल्हा नियोजन…

हातकणंगलेकरांची साथ, नेत्यांचा आशीर्वाद आणि शिरोळकरांनी दिलेल्या पाठबळामुळे मी आमदार झालो; आ. डॉ. अशोकराव माने

शिरोळ येथील शिवाजी चौकात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य घेऊन आमदार पदी निवडून आल्याबद्दल शिरोळकरांच्यावतीने आयोजित नागरी सत्कार समारंभ आयोजित…

नव्यानं अस्तित्वात आलेल्या इचलकरंजी महापालिकेला पहिल्या निवडणुकीची अद्याप वाटच……

लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यांनतर प्रत्येक आमदारांनी पदभार हाती घेतला आहे. इचलकरंजी तर नव्यानं अस्तित्वात आलेली महापालिका आहे…

हद्दपार संजय तेलनाडेसह चौघांवर गुन्हा, अपघातग्रस्तास मदत करणे भोवले…

प्रत्येक भागात अनेक कोणत्या ना कोणत्या कारणामधून वैर हे असतेच. तसेच प्रत्येक भागात गुन्हेगारी देखील पहायला मिळतेच. प्रत्येक जिल्ह्यातून अनेकांना…

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा कोयत्याने चेहर्‍यावर, गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून! पती पोलीस ठाण्यात हजर

सध्या अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारी म्हणजेच खून, मारामारी, तसेच अवैध धंदे या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. अनेक छोट्या…

आता पानटपऱ्यांवर हातोडा! विटा एमडी ड्रग्ज प्रकरणात एलसीबीची धडक कारवाई

सांगली जिल्ह्यासह अख्ख्या राज्याच्या डोकेदुखीचे कारण येथील विटा एमडी ड्रग्ज प्रकरण ठरले आहे. या प्रकरणात एलसीबीने मोठी कारवाई करत माऊली…

चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात इस्लामपूरच्या धर्मगुरूंचा अपघातात जागीच मृत्यू

सध्याच्या काळात अपघाताच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होत असल्याचे चित्र दिसतच आहे. अनेकांना आपले काम गमवावे लागले आहेत.सांगली येथील लक्ष्मी फाट्यानजीक…