एकाच रात्री चक्क तीन घरफोड्या! बंद घराचे कुलूप तोडून लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास….

बऱ्याच ठिकाणी अलीकडे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच आता…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पंचकल्याणक महोत्सवाचे आमंत्रण

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे एक ते नऊ जानेवारी या कालावधीमध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे आणि याच महोत्सवासाठी…

इचलकरंजीत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार राजकीय उलथा पालथ……

दिवसेंदिवस राजकारणामध्ये अनेक चढ उतार हे होत असल्याचे चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहेतच. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला…

इस्लामपूरात घरफोडी; बंद घरातून ७३ हजारांचे सोने लंपास…..

सगळीकडे चोरीचे सत्र सुरु आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या तर काही ठिकाणी बंद घरे फोडली जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

India vs England T20I Series 2025: टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून खेळवले जाणार टी 20 आंतरराष्ट्रीय मालिका! सर्व सामने कधी आणि कुठे

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका…

वाळव्यातील रोमन व सरदार ही नवखी जोडी महाराष्ट्रात झाली प्रसिद्ध, दोन लाख, ढाल अन् हिंदकेसरीचा किताब पटकावला

प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मनोरंजन, कुस्ती, बैलगाडी शर्यती असे अनेक स्पर्धांच्या माध्यमातून लोकांचे…

पंचगंगा काळ्या ओढ्याची स्वच्छता सुरु, स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी राबविण्याची मागणी……

इचलकरंजीचा पाणी प्रश्न तर जगजाहीर आहेच. अशातच पंचगंगा नदी प्रदूषण हा देखील मोठा मुद्दा सध्या उपस्थित आहे. पंचगंगा प्रदूषणामुळे नागरिकांच्या…

इस्लामपुरातील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराचा कलशारोहण थाटामाटात संपन्न….

इस्लामपूर येथील श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये…

आटपाडीत नवे नाट्यगृह, सर्वांना लागली प्रतीक्षा….. 

आटपाडी तालुक्यात स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यांनी आटपाडी, खानापूर, विटा या भागातील सर्वसामान्य…

आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांच्या स्मारकांची शासनदरबारी शासनाकडून उदासीनता…….

आटपाडी तालुक्यात अनेक साहित्यिकांचे स्मारके आहेत. तालुक्याला साहित्यिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे तब्बल पाच वेळा अध्यक्षपद…